पुरुषांची ही भूक कधीच मिटत नाही…चाणक्यनिती

0
3710

नमस्कार मित्रांनो

मित्रानो आचार्य चाणक्य सांगतात की, पुरुषांच्या या चार गरजा कधीच शांत होत नाहीत. आचार्य चाणक्य हे खूप मोठे ज्ञानी होते, चाणक्य यांची चाणक्य नीती मनुष्याचे जीवन सफल आणि समृद्ध बनवण्यासाठी महत्वाचे योगदान देते.

चाणक्य यांच्या याच नितींवर तुम्ही तुमचे जीवन सफल बनवू शकता. कारण चाणक्य हे एक विद्वान होते ज्यांना ज्ञानाचा संपूर्ण अनुभव होता. चाणक्य ज्योतिष आणि वास्तू शास्त्र याचे विशेष ज्ञानी होते.

चाणक्य सांगतात की मनुष्याला धन कमावण्याची जास्त लालसा असते. पुरुषांमध्ये हा लोभ जास्त दिसून येतो आणि हा लालचीपणा कधीच शांत होत नाही. कारण पुरुषांच्या शरीरात असे हार्मोन्स असतात जे त्याला ज्ञानेंद्रिये मार्फत धन कमावण्याची इच्छा जागृत करतात.

हीच इच्छा त्या पुरुषाला यशस्वी बनवते. धन कमावण्याच्या इच्छेबद्दल चाणक्य सांगतात की, पुरुषांमध्ये ही भावना असणे खूप चांगले आहे आणि ही भूक तुमच्यात असेल तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता.

ज्ञान प्राप्त करण्याची भूक पुरुषांमध्ये खूप असते. ज्या पुरुषाला ज्ञान प्राप्त करण्याची भूक जास्त असते तो व्यक्ती जीवनात जास्त सफल होतो. ज्ञान हे एक असा समुद्र आहे ज्यामधून कितीही पाणी काढलं तरी ते कमी होणार नाही.

याप्रमाणे पुरुषांनी स्वतःमध्ये कुटून कुटून ज्ञान भरले पाहिजे. जेणेकरून जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांवर ज्ञानाचा उपयोग करून घेता येईल. पुरुषा मध्ये पर स्त्रीकडे बघण्याचा लोभ, कामेच्छा जास्त असते.

आपली पत्नी कितीही गुणवान असो, कितीही सुंदर असो पुरुषाचे मन दुसऱ्या स्त्रीला पाहून डळमळतेच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा लोभ तुम्हाला कंगाल आणि बरबाद करू शकतो.

कारण पर स्त्री कडे वासनेच्या नजरेने बघणे शास्त्रात वर्जित आहे. अस करणारा पुरुष नक्कीच गरीब बनतो. तुमच्या मनामध्येही ही भूक असेल तर ही भूक शांत करा नाहीतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो.

आचार्य चाणक्य सांगतात ज्या पुरुषांमध्ये अधिक सहनशीलताची भूक असते, तो पुरुष नक्कीच जीवनात सफल होतो.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here