कुंभ रास : निर्लज होऊन हि ३ कामे करा. नाहीतर लोक जगू देणार नाहीत…

0
404

नमस्ते मित्रांनो

मित्रानो जेव्हा पण भारताच्या इतिहासाबद्दल बोलले जाते तेव्हा सर्वात आधी चाणक्य यांचे नाव येते. चाणक्य हे भारताचे खूप महान व्यक्ती होते, ज्यांनी तुटलेल्या भारताला अखंड भारत बनवले.

प्राचीन काळात जेव्हा एक विदेशी शासक सिकंदर भारताचे छोटे छोटे भाग विभाजित करण्याचा प्रयत्न करत होता आणि आक्रमण करण्यासाठी भारताच्या सीमेपर्यंत पोहोचला होता तेव्हा चाणक्य याने आपल्या नीती च्या बळावर भारताचे रक्षण केले होते.

आज आपण कितीही आधुनिक का असेना पण जीवनात सफल होण्यासाठी व सुखी राहण्यासाठी आचार्य चाणक्य यांचे नीतीतत्व खूप आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशी च्या लोकांनी कोणती गोष्ट करताना लाजू नये.

जेवताना कधीच लाजू नये – चाणक्य नितीनुसार जेवताना कधीच लाजु नये, जर कोण व्यक्ती जेवत असताना लाजत असेल तर त्यामध्ये त्या व्यक्तीचेच नुकसान होते. अस करून तुम्ही स्वतःला उपाशी ठेवता आणि अस कधीच करू नये.

काम करण्यास लाजू नका – चाणक्य नितीनुसार कोणत्याही व्यक्तीला धन संबंधित कामाबद्दल कधीच लाजू नये, जर कोणी लाजत असेल तर त्याला धन संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.

जस की जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील आणि लाजून मागत नसाल तर यामुळे तुम्हालाच धन हानी होईल.

गुरुकडून ज्ञान घेण्यास – चाणक्य नितीनुसार गुरू कडे काहीही विचारण्यास लाजू नये कारण अस म्हणतात की जो विचारतो तोच सगळं जाणून घेतो.

एक चांगला शिष्य तोच असतो जो गुरुकडे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे विचारेल. जर काहीही विचारायला शिष्य लाजत असेल तर तो प्रश्न त्याच्यासाठी आयुष्यभरासाठी प्रश्नच बनून राहतो. आणि जर अस कोणी करत असेल तर तो अज्ञानी राहतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here