गरिबीचे दिवस संपले…उद्याच्या शनिवार पासून राजासारखे जीवन जगातील या राशीचे लोक.

0
688

नमस्कार मित्रानो

मित्रानो दैवाचे खेळ फार निराळे असतात. ते कधी राजाला रंक तर कधी रंकाला राजा बनवू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहनक्षत्राची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक घडामोडी घडवून आणत असते.

जेव्हा ग्रह नक्षत्र नकारात्मक असतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात जे काही घडत असते ते अशुभ आणि नकारात्मक घडत असते. हीच ग्रह दशा जेव्हा अनुकूल बनते तेव्हा व्यक्तीचे नशीब चमकण्यास वेळ लागत नाही.

आपल्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असुद्या जेव्हा ग्रह नक्षत्राच्या स्थिती मध्ये बदल घडून येतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा सुंदर काळ या राशींच्या जिंवत येण्याचे संकेत आहेत.

यांचे नशीब आता सकारात्मक कलाटणी घेण्यास सुरवात करेल. भगवान शनीची विशेष कृपा या राशींवर बरसणार असून यांच्या जीवनातील गरिबीचे दिवस आता संपणार आहेत. आर्थिक समस्या आता समाप्त होणार असून वैभवाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

आता आपल्या जीवनातील दुःखाचा काळ दूर होणार आहे. आपल्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही. नकारात्मक काळाचा अंत होणार असून शुभ काळाची सुरवात होणार आहे.

जीवनात सतत चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात अनुकूल काळाची सुरवात होईल. प्रगतीचे नवे समीकरण जमून येणार आहेत.शनी महाराज या काळात आपल्याला अतिशय शुभ फल देणार आहेत.

शनी आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत आणि त्याचाच सकारात्मक प्रभाव म्हणून आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ आता संपणार असून यश प्राप्तीला सुरवात होणार आहे.

मित्रानो आज मध्य रात्री नंतर कार्तिक शुक्ल पक्ष शततारका नक्षत्र दिनांक १३ नोव्हेंबर रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवांचा दिवस असून आज पासून या राशींवर शनी विशेष प्रसन्न होणार आहेत.

जेव्हा शनीची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. मित्रानो ज्योतिषशास्त्रात शनीला विशेष महत्व प्राप्त आहे. ज्यांच्या जीवनात शनीची शुभ दृष्टी पडते त्यांना कधीच कशाचीही उणीव राहत नाही. शनी हे कर्मफलाचे दाता असून ते न्यायाचे देवता मानले जातात.

शनिदेव प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. जसे ज्याचे कर्म असते तसे त्याला फळ प्राप्त होत असते. म्हणून शनीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपले कर्म चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे.

शनी हे कलयुगाचे दैवत मानले जातात. उद्याच्या शनिवार पासून शनी महाराज या काही खास राशींसाठी अतिशय शुभ फळ देणार आहेत. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , कन्या , तूळ , मकर आणि कुंभ रास .

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here